अभियानाचे प्रमुख ७ घटक-
१. सुशासनयुक्त पंचायत (लोकाभिमुख प्रशासन)- समाविष्ट महत्वाचे घटक:
* नागरीकांना ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रामधून शासनाच्या २७ विभागांच्या५ ५९२ सेवा ऑनलाईन उपलब्धर करुन देणे.
* नागरीकांच्याई सर्व तक्रारी निकाली काढणे.
* ग्रामपंचायतीची वेबसाईट तयार करुन त्यािवर सर्व माहिती प्रसिध्द् करणे.
* गावात सीसीटीव्हीे बसविणे.
* गावातील पात्र लाभार्थ्यांीना आयुषमान भारत कार्ड उपलब्धर करुन देणे.
* गावातील पात्र दिव्यां्गांना ओळखपत्र मिळवून देणे.
२. सक्षम पंचायत (स्वनिधी, CSR, लोकवर्गणी)- समाविष्ट महत्वाचे घटक:
* ग्रामपंचायतींची घरपट्टी व पाणीपट्टी ८० टक्यांया पेक्षा जास्तच वसूल करणे.
* हजार लोकसंख्येतमागे रुपये २ लाख लोकवर्गणी गोळा करुन त्याकमधून लोकोपयोगी कामे करणे.
* ग्रामपंचायतीचे स्वयतःचे उत्पीन्नल वाढविण्याकसाठी विविध उपाययोजना हाती घेणे.
३. जलसमृद्ध, स्वच्छवहरितगाव – समाविष्ट महत्वाचे घटक:
* गावातील सर्व घरांना नळाद्वारे शुध्दग पाणी पुरवठा करणे.
* सौर उर्जेचा वापर करुन वीज देयके शून्या्वर आणणे.
* पाण्या्च्यार स्त्रो तांचे बळकटीकरण करणे.
* अपारंपारीक उर्जेचा वापर वाढविणे.
* वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करणे.
* गावातील घनकच-याचे व सांडपाण्या चे योग्य व्य वस्था पन करणे.
* बंदी असलेल्याव प्लासस्टिकचा वापर पूर्णतः बंद करणे.
४. मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण- समाविष्ट महत्वाचे घटक:
* रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे.
* या योजनेतून माती व जलसंधारण, घनकचरा व्यावस्थाापन, जनावरांचा गोठा, कुक्कु टपालन शेड, बायोगॅस, शेळीपालन शेड,कांदाचाळ इ. कामे हाती घेणे.
* घरकुल बांधकामात या योजनेतून रु. २८,०००/- चे योगदान घेणे.
५. गावपातळीवरील संस्थासक्षमीकरण – समाविष्ट महत्वाचे घटक:
* ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सोयीसुविधा उपलब्ध् करुन घेणे.
* गावांतील शाळा व अंगणवाड्यांचा दर्जा उंचावणे.
* गावांत जास्ती त जास्त सौर उर्जेचा वापर करणे.
* गावातील स्मतशानभूमी विकास करणे.
* गावात क्रीडांगण व व्याायामशाळा उपलब्ध. करुन देणे.
६. उपजीविका विकास व सामाजिक न्याय- समाविष्ट महत्वाचे घटक:
* मंजूर घरकुलांचे काम पूर्ण करुन घेणे.
* गावातील बचत गटांचा विकासात सक्रीय सहभाग घेणे.
* बचत गटांतील जास्ती त जास्त महिलांना लखपती दिदी करणे.
* गावातील युवकांना कौशल्य विषयक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वनयंरोजगाराच्याघ संधी देणे.
* गावात शेती गट स्थानपन करुन त्यांिची उत्पाेदकता वाढविणे.
७. लोकसहभाग व श्रमदानातून लोकचळवळ- समाविष्ट महत्वाचे घटक:
* लोकसहभाग व श्रमदानातून चळवळ उभी करणे.
* आठवडयातून किमान एक दिवस श्रमदान करणे.
* गावातील रस्तेक दुरुस्तन करुन दळणवळणाला